पैशाचे सोंग आणता येत नाही, असे म्हटले जाते, नेमका हाच धागा पकडून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावे व कर्मचाऱ्यांना होणारा आर्थिक त्रास कमी व्हावा, ...
गत आठ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्याने संतप्त झालेले वसंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार कारखान्यावर धडकले. कारखाना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही. ...
राज्यातील सर्व गावात क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या. खेळाडुंना अद्ययावत क्रीडा साहित्य मिळावे या उदात्त हेतूने सुरू झालेल्या क्रीडांगण विकास अनुदान या योजनेंतर्गत जिल्हा ...
अपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला. ...
घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यात माघारलेल्या पुसद येथील १२ कनिष्ठ वीज अभियंत्यांना कारणेदाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुख्यात गुंडांना वठणीवर आणले जाणार असून एमपीडीएद्वारे (झोपडपट्टीदादा कायदा) त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे. ...
डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून सर्व सामान्य ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. नियमित बिलापेक्षा अधिक बिल आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता कापूस खरेदीतही नागविले जात आहे. दलालांनी कापूस खरेदीवर चांगलीच पकड घेत काहींनी त्यांचा कापूस चक्क आपल्या ...
बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे. ...