तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी दुपारी जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा आॅनलाईन पध्दतीने लिलाव करण्यात आला. मात्र ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ३० रेतीघाटांचा लिलाव झाला. ...
नगरपरिषदेच्या धर्तीवर प्रत्येक ग्रामपंचायतीचाही स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सूक्ष्म नियोजनातून साकारला जाणाऱ्या या आराखड्याला ...
नागरिकांची धावपळ, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक त्रास वाचावा यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीची ... ...
यावर्षी अत्यल्प पावसाने वणी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्याला धीर देण्यासाठी शासनाने मदत घोषित केली आहे. ...
शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक अपंग प्रमाणपत्रासाठी एक-दोन नव्हे तब्बल सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंबरठे अपंग झिजवित आहे. ...