विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : संतांच्या अभंगातील प्रत्येक चरण हे सामर्थ्य संपन्न चरण असते. कोणत्याही बाबीकडे कसे पहावे अशी समर्थ दृष्टी देणारे संत साहित्य होय. ...
पाटबंधारे प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेल्या राखीव शेतजमिनीचे निर्बंध राज्य शासनाने उठविले आहे. त्यामुळे १२०० हेक्टरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
संपूर्ण यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी चौकाचौकात, रस्त्यावर आणि गल्लीबोळात पोलिसांना कर्तव्य बजावताना पाहून ...
शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात ...
घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा ...
तालुकतील मांगुर्डा परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी वाघाने यादव ठेकाम यांच्या मालकीच्या दोन ...
येथील नगरपरिषदेच्या क्षेत्रात लालगुडा ग्रामपंचायतीची ‘ना हरकत’ घेऊन व्यवसाय थाटण्याचा धंंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे व शासनाचे नुकसान होत आहे. ...
नगरपरिषदेच्या वाढलेल्या हद्दीतून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूकपूर्व ...