महिलांप्रती त्यांना विशेष आदर होता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडली. सर्वधर्म समभाव ठेवला. प्रत्येकाला नेतृत्व दिले. ज्येष्ठांचा आदर केला. देशाप्रती समर्पण व त्याग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. तेव्हा आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श ...
नितीन अग्रवाल/ नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील(ईपीएफ) ८.१५ कोटी खाती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असून त्यातील ४० हजार कोटी रुपये दावेदारांना परत करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ईपीएफओने या पैशाबाबत संबंधितांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क तयार ...
बेंगळुरू : एअरो शो २०१५ मध्ये कसरती करणाऱ्या दोन छोट्या विमानांचे हवेत पंख घासले गेले मात्र सुदैवाने हवेत विमानांची धडक टळली आणि मोठा अनर्थही टळला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही विमाने सुरक्षितरीत्या उतरविण्यात वैमानिकांना यश आले. ...