आरोग्य क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने शासनाने आरोग्य अभियान राबविणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात या अभियानासाठी ‘आशा’ची नियुक्ती केली आहे. ...
तालुक्यातील नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लाऊन असल्याचे आढळून आले. ...
यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावांमधून बकऱ्या चोरून यवतमाळात विकणाऱ्या दोन भामट्यांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना नेर येथे गुरुवारी घडली. ...
चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसऱ्या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस ...
सहा वर्षांर्ंपासून मनपा कुंभकर्णी झोपेत- स्वाईन फ्लू कसा रोखणार ? : २००९ पासून उपाय योजलेच नाहीत नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा प्रकोप आजच एकाएकी वाढला नाही. आजच रुग्ण आढळून आले असेही नाही. नागपुरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. ...