पती-पत्नीचे क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात पतीने परिसरातील विहिरीत उडी घेतली. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी दोन मुलांनी विहिरीत उड्या घेतल्या. ...
दुष्काळीस्थितीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना राज्यशासनाने हेक्टरी मदत जाहीर केली. या मदतीच्या वाटपाच्या प्रक्रियेत यवतमाळ तहसील कार्यालयाने आॅनलाईन प्रक्रियेचा ...
राज्य शासनाने ग्रामीण आरोग्याची सेवा अधिक बळकट करण्यासाठी ‘गाव तिथे डॉक्टर’ योजना अमलात आणली. मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे. ...
रणजी करंडक क्रिकेट कर्नाटक-मुंबई आणि महाराष्ट्र-तामिळनाडू उपांत्य फेरीत झुंजणारनवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती शुक्रवारी संपल्या असून उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. गतचॅम्पियन कर्नाटक आणि ४० वेळा विजेतेपदाचा मान म ...