जातविहीन समाज रचना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती. तो मानवतेचा लढा होता. जातीच्या बंधनातून मुक्त होण्याचा हा लढा महात्मा फुलेंनी सुरू केला. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास हा केवळ मुलांना वर्गाबाहेर काढून पूर्ण केल्या जात होता. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य यावे यासाठी ... ...
शरच्चंद्र टोंगो हे उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. विचारांनी लिहिणाऱ्या जुन्या-जाणत्या मंडळीत ते अग्रणी होते. त्यांनी केलेले लिखाण हे शाश्वत स्वरूपाचे आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळातील शासकीय दौरा प्रस्तावित आहे. शेतकरी आत्महत्येवर मंथन करण्यासाठी विशेष कार्यशाळा ३ मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे. ...