वन विभागाच्या येथील विश्रामगृहावर अवकळा ओढवली आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हे विश्रामग्ह आता कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन उपाययोजनेतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला जूनचा अल्टीमेटम दिला असला तरी प्रत्यक्षात शासकीय स्तरावर प्रचंड उदासीनता पहायला मिळते. ...
वय केवळ तीन वर्षे. कुटुंब अतिशय सामान्य. आईला अक्षर ओळखही नाही. अशा कुटुंबातील चंदनची बुद्धीमत्ता अचंबित करणारी आहे. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ त्याला मूकपाठ आहे. ...