शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना जलदगतीने वीज कनेक्शन देण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात यावी. येत्या काही दिवसात अधिकाधिक शेतकऱ्यांना कनेक्शन दिले गेल्यास रब्बी हंगाम घेता येईल, .... ...
प्रत्येक समाजातील बांधवाने नोकरीपेक्षा आवडीचा व्यवसाय करावा. त्यातून प्रगती साधावी. काम करण्याची मानसिकता असलीच पाहिजे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
दुचाकी दिली नाही म्हणून मेहुण्याने रागाच्या भरात लासिना येथे जावयाचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.व्ही. सेदानी यांच्या न्यायालयाने ... ...