लोकजागृती मंचच्यावतीने यवतमाळात सोमवारी इच्छामरण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ...
मजुरीसाठी पाच वर्षांपासून भूखंड ताब्यात असूनही उद्योग न थाटणाऱ्यांना अखेरची संधी म्हणून आणखी एक वर्ष ...
इनाम जमीन हस्तांतरण प्रकरण मागील पाच वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. इनाम जमिनीचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्याचे स्पष्ट झाले ... ...
आरक्षणाचे जनक महाराष्ट्रात जन्मले परिणामी महाराष्ट्रात सामाजिक चेतना निर्माण झाली. मात्र त्याचे फळ उत्तरप्रदेश आणि बिहारला मिळाले आहे. ...
दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली. ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सात विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ...
न्यायदानासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. दाखल होणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत बसवून समजून घ्यावी. ...
ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसेसची अवस्था अद्यापही सुधारलेली नाही. रविवारी पुसद बसस्थानकावरच ... ...
निसर्गाच्या अवकृपेमुळे रोजगारासह जनावरांना चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
वणी तालुक्यात सर्वत्र शेतात पांढरे सोने फुटून आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने अनेक शेतातील कापूस वेचणी रखडली आहे. ...