जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे. या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी परिवहन विभाग कार्यालयाने स्थापन केलेल्या वायू वेग .... ...
पैनगंगा नदीतून होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसील पथकातील तलाठ्यांना रेती तस्करांंनी ट्रॅक्टर अंगावर घालून उडविण्याचा प्रयत्न केला. ...
जन्मत:च निसर्गाने एक पाय हिरावला. आयुष्य काळवंडले. १८ आॅक्टोबर रोजी यवतमाळच्या दर्डा मातोश्री सभागृहात शिबिरात तपासणीसाठी .... ...
शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी माहूर येथील दत्त शिखर संस्थान परिसरात आंदोलनाची तयारी चालविली असली तरी तेथील शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता... ...
शासकीय कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. त्यामुळे आर्णीमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू करावी ...
राज्य शासनाने परधान समाजाला आरक्षणातून वगळण्यासाठी घाट घातल्याचा आरोप करीत तालुक्यातील परधान समाजबांधवांनी शनिवारी मोर्चा काढून निषेध नोंदविला. ...
अपुरा पाऊस, हवामानातील बदल, फळाचा लहान आकार यामुळे खुल्या बाजारात संत्र्याचे दर पडले आहेत. परदेशात जाणारा संत्राही थांबला आहे. ...
शेतकऱ्यांसह नागरिकांचे प्रश्न घेऊन शनिवारी सकाळी १० वाजता पळशी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. ...
सोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले. ...
पीक पैसेवारी काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘ग्राम पीक पैसेवारी समिती’लाच महसूल प्रशासनाने अंधारात ठेवले. ...