विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांप्रमाणे आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ही पेटी बसविणे सक्तीचे केले आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, ठराविक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून संप मागे घेण्यात आल्याच्या वावड्या मुख्यमंत्री पसरवित आहे. ...