शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार घेतला असून मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात पथनाट्यातून शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. ...
शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली. ...
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. ...
शासनाकडून बंदी असलेल्या नकली बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर धाड टाकून ते सील करण्यात आले. ...
कंत्राटदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात अक्षय टोळीच्या मागावर यवतमाळ पोलीस असून गत काही दिवसांपासून ... ...
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे. ...
जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात ...
पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. ...
आमडापूर प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त पायपीट करीत आहे. ...
बहुप्रतीक्षित मृग नक्षत्राच्या जलधारांनी धरतीला चिंब भिजविले आणि शेतकरी पेरणीच्या कामाला लागला. ...