जिल्ह्यातील एक हजार गावांमध्ये स्मशानभूमीत शेड नाही. पर्यायाने तेथे मृतदेह उघड्यावर जाळावा लागतो. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार शेड अभावी पुढे ढकलण्याची वेळ येते. ...
शेतानजीक जंगलात गाई चारण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर वाघाने हल्ला केल्याची घटना कळंंब तालुक्यातील खडकी-पोटगव्हाण जंगलात गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे बहुतांश तलाव कोरडे आहेत. या तलावातील मत्स्यबीज पाण्याअभावी मृत झाल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ...
पती-पत्नीचे नाते सात जन्मांचे. पत्नी पतीला अखेरपर्यंत साथ देते. सात जन्म तोच पती मिळावा म्हणून साकडे घालते. संसारात एकमेकांची सतत साथ देणाºया एका दाम्पत्याने अखेरचा श्वासही मिळूनच घेतल्याची प्रचिती येथे आली. ...
कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली. ...
वाढती महागाई, भारनियमन, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या प्रमुख बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी आर्णी, महागाव, पुसद, दारव्हा, उमरखेड, बाभूळगाव, वणी आदी तालुक्यात आंदोलन केले. ...