बँक खाती तयार नसल्याने जिल्ह्यातील ८१ हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. तर ज्या ७८ हजार विद्यार्थ्यांनी खाते उघडले, त्यांना बँकेकडून ‘मिनिमम बॅलेन्स’ न ठेवल्याच्या कारणाने दंड बसत आहे. ...
तालुक्याच्या कोठा (वेणी) येथील शासनमान्य दारू दुकानातून अवैधपणे दारू विकली जाते. गावातच नव्हे तर, आजूबाजूच्या २५ गावासह वर्धा जिल्ह्यातही या गावातून दारूचा पुरवठा होतो. ...
वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याने संतप्त जमावाने घटनास्थळी वन विभागाचे समजून चक्क राळेगाव उपविभागीय महसूल अधिका-याचेच वाहन पेटवून दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. ...
म्यांनमारमध्ये सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराचा येथील मुस्लीम बांधवांनी जाहीर निषेध केला. काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. ...
बेंगलोर येथील निर्भीड पत्रकार तथा समाजसेविका गौरी लंकेश यांच्या हत्येचा येथील मुस्लिम महिला संघटनेच्या महिला विभाग जमाते इस्लामी हिंद व गर्ल्स इस्लामीक आॅर्गनायझेशन आॅफ इंडीयाने ..... ...
येथील पंचायत समितीचे पदाधिकारी हायटेक झाले. मात्र ग्रामीण भागात योजना रखडल्या आहे. बहुतांश योजना बारगळत असून चौदाव्या वित्त आयोगाचे तब्बल ११ कोटी रूपये अद्याप पडून आहेत. ...
पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावखेडे किंवा नगरातीलच नव्हे तर प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील रस्तेही खड्डेमय झालेले आहेत. ...