अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. ...
संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, असा सवाल राज्याचे प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांनी विचारला. ...
संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, ....... ...
एकांताच्या शोधात येथील आर्णी-दारव्हा बायपासवर पोहोचलेल्या दोन प्रेमीयुगुलांना पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून लुटले. वाहतूक शाखेचे गस्ती वाहन येथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. ...
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा मुहूर्त निघाला आहे. जिल्ह्यात एक हजार १८० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी दोन वर्षाकरिता ५६ कोटी रुपये लागणार आहेत. ...
नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस विभागाला पेट्रोलिंगकरिता ४१ सायकली मिळाल्या आहेत. त्या सात ठाण्यांमध्ये वितरित होणार आहे. परिणामी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता आहे. ...