वीज कोसळून ठार झालेल्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे शनिवारी मदतीचे वितरण करण्यात आले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. ...
फवारणीमुळे विषबाधा प्रकरणात कृषी, आरोग्य, महसूल आणि पोलीस हे सर्वच विभाग जबाबदार आहे. चौकशीअंती यात दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, ..... ...
तथागत गौतम बुद्धाने दिलेला धम्म मनाला शुद्ध करतो आणि आचरणाने शुद्ध असलेल्या मनुष्याचा विकास होतो, असे प्रतिपादन भदंत दयानंद महाथेरो यांनी येथे केले. ...
पिकांवर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या 19 शेतक-यांची दखल घेऊन राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले होते. परंतु यावेळी त्यांना शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...
फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी, शेतमजुरांवर स्टॅन्डर्ड प्रोटोकॉल या नव्या पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली. ...