दसरा संपताच शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामाला लागले असून, गतवर्षी एकरी १० ते १२ क्विंटल सोयाबीचे उत्पादन झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वडगाव परिसरातील वसंतराव नाईक अंध-मूक-बधिर व अपंग निवासी विद्यालयाला भेट दिली. ...
शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत. ...
किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली. ...