नगरपरिषदेने शहरातील २१ दुकान गाळ््यांचा नव्याने भाडे करार करण्यासाठी निविदा काढल्या. या प्रक्रियेविरूद्ध आठ गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करण्यासह संपूर्ण राज्यात संरक्षण आणि तेलंगणात या समाजाच्या विरोधात हिंसाचार घडविणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन केली आहे. ...
सर्वधर्म समभावाची शिकवण आणि सण-उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाते. ख्रिसमसनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. ...
गरिबांसाठी उपचाराकरिता हक्काचे आणि परवडणारे ठिकाण असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयानेही शुल्कवाढ केली आहे. टप्प्याटप्प्याने आणखी काही तपासण्यांचे शुल्क वाढविले जाणार आहे. ...
यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे. ...
येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे. ...
दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते. ...
प्रवासी वाहतुकीला धोका निर्माण होण्यासोबतच कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत ‘एसटी’ने एस.के. ट्रान्सलाईन्सचा कुरिअर परवाना रद्द केला आहे. ही सेवा आता महामंडळाकडून पुरविली जात आहे. ...