आपण आपल्या शहराचा डीपी (विकास आराखडा) तयार करतो. तसाच केंद्र सरकारने शिक्षणाचाही डीपी तयार करावा. सध्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मागणी कमी पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. शिक्षणाचा विकास आराखडा तयार असल्यास पुढच्या काळात कोणत्या अभ्यासक्र ...
विद्यार्थ्यांच्या हाती जात, धर्म वा कुण्या राजकीय पक्षाचा झेंडा देण्यापेक्षा अजेंडा द्या, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रशांत गावंडे यांनी येथे केले. येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्र ...
कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जात राहिलेल्या त्रुट्यांमुळे ३९ हजार ८१६ शेतकरी लाभापासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. वंचित शेतकऱ्यांनी संस्थेचे सचिव आणि बँकेच्या निरिक्षकांशी संपर्क करावा, ....... ...
संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. ...
यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विदर्भातील खासगी व्यवस्थापनाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोरील अडचणी व समस्या मांडण्यासाठी विदर्भस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्ट ...
झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. ...