तुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनकडे पोहोचले आहेत. यामुळे तूर उत्पादकांपुढील एक अडसर दूर झाला आहे. तर एकरी किती क्विंटल तूर खरेदी करायची, याबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे. ...
मुंबई वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने शनिवारी अमरावतीत दुतोंड्या सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असतानाच यवतमाळातही शुक्रवारी तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला. ...
कापूस दर वाढल्यास कापड मिल मालकांना आर्थिक गुंतवणूक वाढवावी लागेल. नफा कमी होईल. यामुळे दक्षिणात्य लॉबीने दर पाडण्यासाठी आयात कर आकरणीचा केंद्राचा निर्णय रोखण्यासाठी दबाव वाढविला आहे. ...
तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या पुननिर्मितीला लवकरच प्रारंभ होणार असून यासाठी साडेतेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्याने या धरणाचे बांधकाम होणार आहे. ...
राष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राजे छत्रपती सामाजिक संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील दहा नगरपरिषद व सहा नगरपंचायतींध्ये अंतर्गत हेव्यादाव्यातून थेट आठ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यासाठी अनहर्ता कायदातील तरतूदींचा आधार घेण्यात आला आहे. ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत् ...