शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

आर्थिक चिंतेच्या सावटाखाली शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:06 AM

अपु-या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके मातीमोल झाली आहेत. तर परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ : अपु-या पावसाने खरिपातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके मातीमोल झाली आहेत. तर परतीच्या पावसाने कापसाचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच कर्जमाफीचा छदामही घरात आलेला नाही. त्यामुळे शेतकºयांच्या घरात दीपोत्सवाच्या सणावर आर्थिक चिंतेचे सावट आहे.कीटकनाशकांच्या विषबाधेतून झालेले मृत्यू, वीज कोसळून मृत्यू, वाघाने घेतलेले बळी, जंगली जनावरांचा धुमाकूळ, कृषीपंपावर १८ तासांचे भारनियमन, हमीदराच्या खाली होणारी धान्य खरेदी आणि बोगस बियाणे यांसह अनेक कारणाने जिल्ह्यातील शेतकरी या वर्षी संकटात सापडले आहेत.तसेच सोयाबीन सोंगण्याची मजुरी, थ्रेशर मशिनदाराचे पैसे, कापूस वेचणीचे पैसे, यासह अनेक प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभे आहेत. त्यामुळे घरातील थोडाथोडका मालही शेतकºयांनी विक्रीस काढला आहे. मात्र याच गैरफायदा घेत व्यापाºयांनी धान्याची हमीदराखाली खरेदी सुरू केली आहे.युवा शेतकºयाची आत्महत्यातेल्हारा (जि. अकोला) तालुक्यातील वरूड बिहाडे येथील युवा शेतकºयाने थकीत कर्जाच्या विवंचनेतून बुधवारी ऐन दिवाळीत विषप्राशन करून आत्महत्या केली. अंबादास प्रल्हाद ठोसर (२७) असे मृताचे नाव आहे. सहकारी सेवा सोसायटी, बँकेचे कर्ज आणि दिवाळी सण कसा साजरा करायचा या विवंचनेत ते होते.

टॅग्स :Farmerशेतकरी