शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 15:33 IST

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे.

यवतमाळ : चालु शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्वपुर्ण निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालये आणि हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी परिषदेचे सदस्य वसंत घुईखेडकर यांच्यासह ईतर सदस्यांनी प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर त्याला कुलगुरुंनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी महाविद्यालयीन प्रवेशासाठी आँगष्ट महीन्याच्या पहील्या सोमवारपर्यंत मुदत असते. परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले नाही. त्याचबरोबर ईतरही शैक्षणिक कामकाज अडचणीत आले आहे. ही परिस्थिती बघता चालू शैक्षणिक सत्राकरिता विद्यापीठाने प्रवेशासाठी आगोदरच ३१ आँगष्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर सुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महाविद्यालयात नवीन प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. याबाबत विद्यापीठ व्यवस्थापण परिषदेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर कुलगुरुंनी प्रवेशाकरिता ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे मुदतवाढीचा निर्णय कळविला.

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला. महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियासुध्दा रखडली होती. विद्यापीठाने प्रवेशाची मुदत वाढविल्याने चांगला फायदा होईल.- वसंत घुईखेडकर, सदस्य, अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद

टॅग्स :YavatmalयवतमाळStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollegeमहाविद्यालय