शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीच मिळत नसल्याने सहा वर्षांत जिल्ह्यातील १४ डी.एड. काॅलेज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत.  या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्यार्थी होते. म्हणजेच, गेल्यावर्षी डी.एड.च्या १३८० जागा रिक्त राहिल्या. तर यंदा २०२०-२१ या सत्राकरिता केवळ १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. 

ठळक मुद्देशिक्षक भरतीवरील बंदीचा विपरित परिणाम

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षणाचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, पण व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यावरही संबंधित व्यवसायात स्थानच मिळत नसेल, तर अशा अभ्यासक्रमाला कोण पसंती देणार? नेमकी हीच परिस्थिती डी.एड. अभ्यासक्रमाबाबत उद्भवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील डी.एड. काॅलेजेसना वाईट दिवस पाहावे लागत असून गेल्या सहा वर्षांत तब्बल अध्यापक विद्यालये बंद झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत.  या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्यार्थी होते. म्हणजेच, गेल्यावर्षी डी.एड.च्या १३८० जागा रिक्त राहिल्या. तर यंदा २०२०-२१ या सत्राकरिता केवळ १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. 

पुन्हा दोन संस्थांचा प्रस्तावविद्यार्थ्यांविना अध्यापक विद्यालये चालविणे शिक्षणसंस्थांनाही जड जात आहे. त्यामुळे १४ महाविद्यालये बंद झाली. तर आता पुन्हा दोन विद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव संबंधित संस्थांनी प्रशासनाकडे दिला आहे. त्यातील एक विद्यालय यवतमाळ शहरातील असून दुसरे विद्यालय दारव्हा शहरातील आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

विशेष फेरी अद्याप रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविली जात आहे. त्यामुळे अनेकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे. 

वर्मा समितीच्या निकषात न बसणारे १४ डी.एड. काॅलेज बंद झाले आहेत. २०१४ या सत्रापासून ही अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. - डाॅ. रमेश राऊत, प्राचार्य डायट, यवतमाळ

मी २०१२-१३ मध्ये डी.एड. केले. मात्र, तेव्हापासून शासनाने शिक्षक भरतीच केलेली नाही. टीईटीही दिली आहे. भरती सुरू झाल्याविना डी.एड. काॅलेजचे महत्त्व वाढणार नाही.- सुमित निकम, उमेदवार तरुण

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र