शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

दिग्रस पालिकेवर पूरग्रस्तांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:42 IST

सतत १३ वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी नगरपरिषदेवर धडक देऊन राडा केला. त्यांनी त्वरित घरकूल देण्याची मागणी केली. गेल्या १३ वर्षांपूर्वी धावंडा नदीला महापूर आला होता.

ठळक मुद्देभ्रष्टाचारावर प्रहार : १३ वर्षांपासून घरकुलाची केवळ प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सतत १३ वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी नगरपरिषदेवर धडक देऊन राडा केला. त्यांनी त्वरित घरकूल देण्याची मागणी केली.गेल्या १३ वर्षांपूर्वी धावंडा नदीला महापूर आला होता. या महापुरामुळे नगरपरिषदेच्या मालकीचे नांदगव्हाण धरण फुटून धरणाचे पाणी गावात शिरले होते. यात बेसावध असलेल्या नदी काठावरील काहींचे बळी गेले होते. तब्बल ९५२ कुटुंबियांचे संसार एका क्षणात उध्वस्त झाले होते. या घटनेने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले होते. नंतर लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाने त्यांना घरकूल बांधन देण्याची ग्वाही दिली होती. त्याला आता १३ वर्षे लोटली आहे. मात्र अद्याप पूरग्रस्तांना घरकूल मिळाले नही.पूरग्रस्तांच्या घरकुलांचे कामे सुरू आहे. मात्र कामाच धीमी गती आहे. सोबतच बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप आहे. याचा निषेध महणून सोमवारी प्रहार संघटनेचे प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांनी नगरपरिषदेवर धडक दिली. येथील गजानन हाडके यांच्या पुढाकारात धावंडा नदी काठच्या लोकांनी मोर्चा काढला. मोर्चाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनातून घरकूल पूर्ण करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.४०० घरकुलांचे बांधकाम पूर्ण‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी सीओ शेषराव टाले यांना ९५२ पूरग्रस्तांच्या घरकुल प्रकल्पाची विचारपूस केली. टाले यांनी ४०० घरांचे बांधकाम परीक्षण करुन ते पूरग्रस्तांच्या स्वाधीन करु व इतरांना पंतप्रधान घरकूल योजनेअंतर्गत घरकूल बांधून देण्याचे आश्वासन दिले. मात्र २५ हजार रूपये भरा व घराचा ताबा घ्या, अशी अट पालिकेने घातली. यामुळे मोर्चेकरी सीओंमध्ये चकमक उडाली होती. आता ही समस्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या दरबारात पोहोचणार आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा