शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राज्यात १४४२ तृतीयपंथी विद्यार्थ्यांची नोंद; जिल्हास्तरीय खातरजमा करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 00:39 IST

यंदा देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘समग्र शिक्षा अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती एसडीएमएस (स्टुडंट्स डाटा मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात चक्क १४४२ विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आहेत.

ठळक मुद्देही प्रणाली हाताळणारे अधिकारीही बुचकळ्यात पडले असून या माहितीची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हास्तरीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘समग्र शिक्षा अभियाना’अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती एसडीएमएस (स्टुडंट्स डाटा मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीवर नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात चक्क १४४२ विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आहेत. त्यामुळे ही प्रणाली हाताळणारे अधिकारीही बुचकळ्यात पडले असून या माहितीची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हास्तरीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार आदी योजना सर्वशिक्षा अभियानातून राबविल्या जातात. त्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची शाळानिहाय माहिती एसडीएमएस प्रणालीत आॅनलाइन केली जात आहे. शाळांनी गेल्या वर्षभरात सरल, यु-डायसमध्ये नोंदविलेली माहिती एसडीएमसवर ‘पोर्ट’ करण्यात आली. मात्र ती योग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. राज्यातील १० लाख ५ हजार ६१२ शाळांचीच एसडीएमएसमध्ये नोंद झाली आहे. आतापर्यंत १ कोटी १ लाख ५६ हजार ११८ मुलांची, तर ८९ लाख ८९ हजार ६४९ मुलींची नोंद झाली. १४४२ विद्यार्थ्यांची नोंद तृतीयपंथी म्हणून करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय आढळलेले तृतीयपंथी विद्यार्थीमुंबई २२१, पुणे १७४, ठाणे १०३, नांदेड ८८, पालघर ८०, बिड ६५, सोलापूर ५९, नागपूर ५१, अहमदनगर ४८, जळगाव ४४, सांगली ४३, कोल्हापूर ३९, औरंगाबाद ३४, रायगड ३१, लातूर ३१, यवतमाळ ३०, नाशिक २९, नंदूरबार २३, धुळे २२, अकोला २१, अमरावती २०, सातारा २०, परभणी १६, जालना १५, हिंगोली १३, रत्नागिरी ११, वाशीम ०९, भंडारा ०९, चंद्रपूर ०९, बुलडाणा ०८, वर्धा ०८, उस्मानाबाद ०८, सिंधुदुर्ग ०८, गडचिरोली ०७.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी