यवतमाळ : मराठी साहित्य संमेलनात कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का? या विषयावर परिसंवाद करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील शेतकरी विष्णूपंत गायखे यांनी आपले परखड मत मांडले.