अहमदनगर -खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी भजन सादर केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.