अहमदनगर, अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत. निर्दयी सरकारसाठी जिवाची बाजी लावू नका, मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान आजतागायत बघितला नसल्याचीही टीका राज ठाकरेंनी यांनी केली.