मातीचे गुणधर्म मुलांना मिळावेत आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा, भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे. ...
अग्नी हा नारायण आणि अन्न हे ब्रह्म स्वरूप आहे. आणि हे आपल्या प्रमुख दैवतांपैकी आहेत. पण ही दोन्ही दैवते मानवावर रोज कृपा करतात. त्यांचे प्रमुख साधन कोणते? तर चूल. म्हणून तिलाही आपल्या पूर्वजांनी देवतेचे स्वरूप दिले आहे. ...
भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. वास्तू शास्त्राने यावर काही उपाय सांगितले आहेत, ते करून पहा. ...
स्वयंपाकघरची दिशा आणि त्यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंबाबत वास्तुशास्त्रात बरेच नियम सांगितले गेले आहेत. स्वयंपाक घराचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी येत असल्यामुळे तिथे ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची डोळसपणे निवड झाली पाहिजे. तसेच स्वयंपाकघराची स्वच्छता रा ...
मुला-मुलींच्या विवाहास उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात. याशिवाय बर्याच वेळा सर्वकाही ठीक झाल्यानंतरही ठरलेल्या लग्नात विलंब होतो. अशा परिस्थितीत काही वास्तू टिप्स पाळल्याने त्या अडचणी दूर होऊन लवकरच जीवनसाथी मिळू शकेल. ...
वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते. ...