घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती, शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक काढल्याने शुभफळ प्राप्त होते. घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येतात. सकारात्मक लहरींनी घरातील वातावरण आनंदित राहते, परंतु घरा ...
विवाहेच्छुक मुला-मुलींच्या लग्नात विनाकारण उशीर होत आहे किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येत आहे, असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रातील काही उपाय करून बघा. त्याच्या प्रभावाने मंगल कार्यातील विघ्ने दूर होतील आणि घरातील वातावरण आनंदी राहील. ...
प्रत्येकाला आता नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. २०२०-२१ अनेक संमिश्र घटनांनी युक्त होते. आता त्याची पडछायासुद्धा नवीन वर्षावर नको, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. आजारांना, विषाणूंना, देशाच्या शत्रूला देशाबाहेर थोपवण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. आपणही ...
तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता. ...
झाडांची हिरवळ पाहिली की मनाला तजेला मिळतो. पण हीच झाडं तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती यात भर घालणारे ठरणार असेल तर? यासाठीच वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रात झाडांना अतिशय महत्त्व आहे. चला तर आपणही जाणून घेऊया, अशी कोणती झाडं आपल्या घरात लावल्याने ...
तुमचे अंथरुण कोणत्या दिशेने टाकता, यावर तुमची झोप अवलंबून आहे. म्हणून वास्तुशास्त्रात मन:शांतीसाठी उपाय विचारले असता, सर्वप्रथम शयनगृहाची मांडणी तपासली जाते. त्यानुसार उपाय सुचवले जातात. तुम्हीही तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशा पुढील माहितीनुसार तपास ...
घर म्हटले की भांड्याला भांडं लागणं अर्थात छोट्या मोठ्या कुरबुरी होणं स्वाभाविक आहे. परंतु रोजच वाद होऊ लागले, तर घराची युद्धभूमी होऊ लागते. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांची घराप्रती ओढ कमी होते आणि आपापसातील दुरावा वाढत जातो. यासाठी परस्परांनी सामंजस्य दा ...