शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

रानडुक्कर, रोहींनी केले मक्याचे पीक फस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:43 IST

वाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आधीच नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यप्राण्यांकडून शेतमालाच्या होणाºया नासाडीचे संकटही उभे ठाकले आहे. वाशिमपासून जवळच असलेल्या तामसी फाट्यानजिकच्या शेतात २९ जुलैच्या रात्री रानडुक्कर आणि रोहिंनी अक्षरश: हैदोस घालून शेतात बहरलेले मक्याचे पीक फस्त केल्याचा प्रकार घडला.याबाबत प्राप्त माहितीनुसार, तामसी फाट्यानजिक सामाजिक कार्यकर्ते तथा गीर गो-पालक रवी मारशेटवार यांची पाच एकर शेती आहे. जांभरूण परांडे या गावातील शेतकऱ्यांचीही याच शिवारात शेती असून गत काही दिवसांपासून उभ्या पिकात दिवसा व रात्री रानडुकरांचे कळप शिरत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करित आहेत. २९ जुलैच्या रात्रीदेखील रानडुकरांच्या भल्यामोठ्या कळपाने रवी मारशेटवार यांच्या शेतातील मका आणि हळद पीक उध्वस्त केले. मारशेटवार यंच्या शेताला लागून असलेल्या रामकिसन काळबांडे याच्या शेतातही या वन्यप्राण्यांनी शिरकाव करून डाळींबाच्या बागेत हैदोस घातला. तथापि, वन्यप्राण्यांकडून शेतात होणाºया नुकसानाची वन विभागाने तुटपुंज्या स्वरूपात भरपाई देण्यापेक्षा वन्यप्राण्यांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा. यामुळे किमान गोरगरिब शेतकºयांच्या तोंडचा घास तरी हिरावला जाणार नाही, अशी मागणी रवी मारशेटवार यांनी केली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीwildlifeवन्यजीव