शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अवकाळीने नुकसान; बळीराजाने आठ एकरातील हरभऱ्यावर फिरविला ट्रॅक्टर

By संतोष वानखडे | Updated: December 11, 2023 15:18 IST

हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही.

वाशिम : अवकाळी पाउस, ढगाळ वातावरण, शेतात पाणी साचणे आदी कारणांमुळे हरभरा पीक जळून जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी नरेंद्र राऊत यांच्या शेतातील हरभरा जळत असल्याने सोमवारी (दि.११) त्यांनी आठ एकरातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फरविला.

हरभरा पिकाला शेतात जास्त पाणी साचणे सहन होत नाही. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यानंतर ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला, मर रोगही आला. यामुळे हरभरा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. वनोजा येथील नरेंद्र राऊत यांच्या शेतात आठ एकर हरभरा पेरला होता. हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. उत्पादन येण्याची शक्यता नसल्याचे पाहून त्यांनी ८ एकर शेतातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरविला. पेरणीसाठी बियाणे, खत, पेरणी, मशागतीवर मोठा खर्च केला होता. मात्र, अवकाळी पावसाने सर्व हिरावून नेले असून, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसwashimवाशिम