शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीपात्रात लागले पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:31 IST

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील लाठी परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात रखरखत्या उन्हाळ्यात जीवंत पाणी साठा आढळला आहे.

ठळक मुद्देअडाण नदीचे खोलीकरण दोन वर्षांपूर्वी लोकसहभागातून करण्यात आले होते.नदीच्या पात्रात खड्डा खोदून पाणी शोधण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला. हा प्रयत्न फलद्रूप झाला आणि अवघ्या आठ फुट खोलीवरच या नदी पात्रात जिवंत पाणी साठा आढळला.

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील लाठी परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात रखरखत्या उन्हाळ्यात जीवंत पाणी साठा आढळला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या  खोलीकरणाचा हा परिणाम असून, यामुळे शेलूबाजार परिसरातील गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याच मिटली आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार, लाठी परिसरातून वाहणाऱ्या अडाण नदीचे खोलीकरण दोन वर्षांपूर्वी लोकसहभागातून करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील जलपातळीत मोठी वाढही झाली आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आणि गुरांनाही वर्षभर त्याचा आधार झाला. तथापि, गतवर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे यंदा या नदीचे पात्र कोरडे पडले. परिणामी शेत शिवारातील पातळी फारशी वाढली नाही आणि गुरांच्या पाण्याची समस्या तीव्र झाली. अशात या नदीच्या पात्रात खड्डा खोदून पाणी शोधण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केला. त्यांनी केलेला हा प्रयत्न फलद्रूप झाला आणि अवघ्या आठ फुट खोलीवरच या नदी पात्रात जिवंत पाणी साठा आढळला. त्यामुळे ग्रामस्थांनी २५ ते ३० फू ट लांब खड्डा खोदत नेला. आता या खड्ड्यातील पाण्यावर परिसरातील शेकडो गुरे आपली तहान भागविताना दिसत आहे. त्यामुळे पशूपालकांना पडलेली गुरांच्या पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरriverनदीWaterपाणी