शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मालेगाव : व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 3:08 PM

    मालेगाव तालुक्यातील बोराळा धरणावरून रिसोड  शहराला पाणीपुरवठा केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील ढोरखेडामार्गे रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाºया  व्हॉल्वमधून गत १० दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.    मालेगाव तालुक्यातील बोराळा धरणावरून रिसोड  शहराला पाणीपुरवठा केला जातो. ढोरखेडा, पार्डी मार्गे रिसोड अशी पाईपलाईन करण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा  काटकसरीने वापर होत आहे तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत असतानाही याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रिसोडला पाणीपुरवठा करणाºया या योजनेंतर्गत ढोरखेडा  ते पार्डी या गावात जवळपास ६ व्हॉल्व असून, या सर्व व्हॉल्वमधून सद्यस्थितीत पाण्याचा अपव्यय होत आहे. भरपूर प्रमाणात पाणी वाया जात असल्याने व्हॉल्वच्या ठिकाणी दुर्गंधीचें साम्राज्य निर्माण झाले. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :washimवाशिम