शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Washim ZP : काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 14:44 IST

जनविकास आघाडीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन रा.काँ. (१२) आणि भारिप-बमसंच्या (८) साथीने सत्तास्थापन करणार असल्याची खमंग चर्चा रंगत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या निवडणुक निकालानंतर आता सत्तास्थानेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तथापि, महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन करणाऱ्या काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेकडे जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी २७ हे संख्याबळ आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून भुमिका गाजविणारे तथा काँग्रेसमधून बाहेर असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख हे आपल्या जनविकास आघाडीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन रा.काँ. (१२) आणि भारिप-बमसंच्या (८) साथीने सत्तास्थापन करणार असल्याची खमंग चर्चा रंगत आहे.वाशिम जिल्हा परिषद स्थापनेनंतर अधिकांश काळ काँग्रेसनेच अधिक संख्याबळामुळे अध्यक्षपद उपभोगलेले आहे. अर्थात अनंतराव देशमुख यांनी रिसोड आणि मालेगाव या दोन्ही तालुक्यांमधून नेहमीच अधिक प्रमाणात उमेदवार निवडून आणल्याने ही बाब शक्य होऊ शकली; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत उमेदवारी डावलल्याच्या कारणावरून देशमुखांनी ही निवडणूक अपक्ष लढविली. यासह जिल्हा परिषद निवडणूकीतही त्यांनी जिल्हा जनविकास आघाडी उघडून काँग्रेस उमेदवारांच्या विरोधातच आपले उमेदवार उभे करून तगडे आव्हान निर्माण केले. यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होऊन जिल्हा जनविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आले. दुसरीकडे गतवेळच्या निवडणूकीत ८ वर थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही १२ उमेदवार निवडून आल्याने या पक्षाचेही पारडे जड झाले आहे. भारिप-बमसंच्या यशात गतवेळच्या तुलनेत ५ ची भर पडून ८ उमेदवार निवडून आले. हे दोन पक्ष आणि जनविकास आघाडीचे संख्याबळही २७ असून ते सत्तास्थापनेकरिता पुरेसे असल्याने काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याकरिता ऐनवेळी ही खेळी खेळली जाऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत जिल्हा जनविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आलेले आहेत. सत्तेत सहभागी होण्यास आम्ही निश्चितपणे उत्सुक आहोत; परंतु सद्यातरी यासंदर्भात कुणाकडूनही ‘आॅफर’ आलेली नाही. असा काही प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल.- अनंतराव देशमुखजिल्हा जनविकास आघाडी

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडे सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले २७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे आपसी समन्वय साधून वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होईल. त्यादृष्टीने विचार-विनिमय सुरू आहे.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदcongressकाँग्रेस