शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वाशिम : संचारबंदीचे उल्लंघन; ४३० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:05 IST

पोलीस विभागाने ४३० वाहने जप्त केली असून वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. जिल्हयात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी व विनाकारण फिरल्याप्रकरणी पोलीस विभागाने ४३० वाहने जप्त केली असून वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत.कोरोना विषाणुबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या वेळा सकाळी ८ ते १२ पर्यंत केल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक दुपारी १२ वाजतानंतर विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून वाहने जप्त करण्याचा सपाटा लावल्याने शहरात रिकामे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी स्वत: रस्त्यावर येऊन ही धडक कारवाई करून नागरिकांना लॉकडाऊनचे नियम पाळत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतिने प्रत्येक चौकाचौकात कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्यावतिने रस्त्यावरुन जाणाºया प्रत्येक नागरिकांची चौकशी केल्या जात आहे. यामध्ये काहीही काम नसतांना फिरणाºयांवर कारवाई केली जात आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी या विषाणुचे गांभीर्य समजून घेऊन घरातच राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात वारंवार जनजागृती करुनही अनेक जण याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्याने पोलीस विभागाच्यावतिने काहीही काम नसतांना रस्त्यावर फिरणाºयांची वाहने जप्त व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानंतरही काहींनी न ऐकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्याकरिता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.- वसंत परदेसी,पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस