शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

फळबाग लागवडीवर वाशिम जिल्हा प्रशासनाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 6:43 PM

मालेगाव: जिल्ह्यात फळगाव लागवडीवर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे.

ठळक मुद्देयासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. असून, मालेगाव येथेही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.फळबाग लागवडीचे उद्दिष्ट किमान ६ हजार हेक्टर असले तरी, यापेक्षाही अधिक फळबागा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मालेगाव: जिल्ह्यात फळगाव लागवडीवर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्यावतीने भर देण्यात येत आहे. यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असून, मालेगाव येथेही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वाशिम जिल्हा कोकणासारख फळबांगानी लदबदून टाकूया, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शेतकरी व प्रशासनाला केले.मालेगाव येथील बालाजी लॉनमध्ये आयोजित फळबाग लागवड कार्यशाळेला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,  जि. प. कृषी सभापती विश्वनाथ सानप, तहसीलदार राजेश वजिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेला संबोधित करताना जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले की, वाशिम जिल्ह्याच्या माध्यमातून आपण प्रथमच विदर्भाच्या सेवेत आलो आहोत. यावेळी हापूस आंबा आणि काजूच्या माध्यमातून कोकणातील फळबागांची समृद्धता त्यांनी मांडली. यावेळी वाशिम जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि शेतजमिनीच्या पोताचा विचार करता या जिल्ह्यात फळबाग लागवड निश्चितच यशस्वी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शेतकºयांनी व्यावहार्यपणातून शेती करावी, असे आवाहनही केले. पारंपरिक पिकांपेक्षा फळबाग लागवड केल्यास उत्पन्नात भर पडून शेतकºयांचे जीवनमान उचांवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यासाठी फळबाग लागवडीचे उद्दिष्ट किमान ६ हजार हेक्टर असले तरी, यापेक्षाही अधिक फळबागा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव