शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिम शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 16:40 IST

जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील दोन दुकाने फोडली तर दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अलिकडच्या काळात जिल्हत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, १८ जुलैच्या रात्रीदरम्यान जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील दोन दुकाने फोडली तर दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले. या घटनेत जवळपास १.४० लाखांचा ऐवज लंपास केला असून, व्यापाºयांसह शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे.शहर पोलीस स्टेशनपासून केवळ पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या व मुख्य चौकांपैकी एक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या कंकाळ कॉम्प्लेक्समधील एक दुकाने फोडले असून, दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरट्यांना यश आले नाही. अक्षदा किडस रेडीमेड ड्रेसेस, रौनक फर्निचर या दोन दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शटर उघडले नसल्याने येथे चोरी होउ शकली नाही. या दुकानाच्या बाजुच्या पतंजलीचे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल््यातील अंदाजे ८५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. रिसोड रोडवरील श्री सुपर शॉपी हे दुकानही चोरट्यांनी फोडले. ड्राय फूड, रोख व अन्य साहित्य असा ५२ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री दोन दुकाने फोडल्याने तसेच दोन दुकानात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केल्यामुळे शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. १० दिवसांपूर्वी चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यातही पोलीस यंत्रणेला यश आले. दुसरीकडे चोरीच्या घटनाही वाढल्या असल्याचे दिसून येते. गत आठवड्यात चोरीच्या १० पेक्षा अधिक घटना घडल्याने चोरट्यांनी एकप्रकारे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण केले आहे.

टॅग्स :washimवाशिमtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी