शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाशिम जिल्ह्यातील दोन गावे होणार नमो आत्मनिर्भर! ढोरखेडा आणि गायवळ गावाची निवड

By दिनेश पठाडे | Updated: November 25, 2023 14:18 IST

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला.

वाशिम :  भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी गाव आत्मनिर्भर असणे आवश्य आहे. ही बाब विचारात घेवून राज्य शासनाने नमो-११ सुत्री कार्यक्रमांतर्गत 'नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यातय आली असून ढोरखेडा आणि घायवळ ही दोन गावे नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव म्हणून विकसीत केली जाणार आहेत.

खेड्यांचा आर्थिक, सामाजिक व भौतिक विकास करण्यासाठी नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियानांतगृत् राज्यात ७३ पर्यावरण पूरक आत्मनिर्भर गावे बनविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला. गाव निवडीबाबतचे निकषही जारी केले होते. त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम अभियान किंवा इतर स्पर्धेत जिल्हास्तरावर बक्षिसप्राप्त गावांची निवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हास्तरीय समितीने मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा आणि कारंजा तालुक्यातील गायवळ या दोन गावांची निवड नुकतीच केली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे पाठविला आहे. ही गावे विकसीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अभिसरणाद्धारे निधीची उपलब्धता केली जाणार आहे.

कोणती कामे होणार?समिती मार्फत निवड करण्यात आलेल्या गावांचा सर्वांगीण विकास आराखात तयार करुन त्याची कालबद्धरित्या अंमलबजावणी केली जाईल. सर्व समावेशक कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामख्याने गरजूंना पक्के घर बांधून देणे, रस्ते, रोजगार, कृषी व कृषी पूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधणे, सेंद्रीय शेतीसाठी साह्य व बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्र रेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, उत्पादनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, सौर व हरित उर्जेचा वापर करणे, यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करणे आदी बाबीचा आराखड्यात समावेश करुन त्यानुसार येत्या काळात कामे केली जाणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिम