शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आणखी दोघांचा मृत्यू, ५१ पॉझिटिव्ह; ७९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:39 IST

आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनाने ८५ जणांचा बळी गेला. दरम्यान सोमवारी दिवसभरात ५१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आता तर ७९ जणांनी कोरोनावर मात केली. आता एकूण रुग्णसंख्या ४१७४ वर पोहचली.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. सोमवारी दिवसभरात ५१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, काळे फाईल येथील २, गणेशपेठ येथील १, लाखाळा येथील ३, जैन मंदिर परिसर १, अकोला नाका परिसर १, बसस्थानक परिसर १, मोहजा रोड येथील १, कार्ली येथील १, मालेगाव शहरातील ८, मैराळडोह येथील १, इराळा येथील १, मारसूळ येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, एकता नगर येथील १, शासकीय रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील २, अनंत कॉलनी परिसरातील ५, शहरातील इतर ठिकाणचा १, लोणी फाटा येथील १, देगाव येथील ३, हराळ येथील १, रिठद येथील १, लोणी येथील २, व्याड येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील सार्सी येथील १, कारंजा लाड शहरातील महसूल कॉलनी परिसरातील १, इतर ठिकाणचा १, धनज बु. येथील १, खेर्डा बु. येथील १ अशा एकूण ५१ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४१७४ वर पोहोचली असून, त्यातील ८५ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ३४१४ लोक बरे झाले. दरम्यान, सोमवारी दिवसभरा ७९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम