संपूर्ण स्वच्छता अभियान कागदावर!

By Admin | Updated: May 25, 2014 00:09 IST2014-05-24T21:50:21+5:302014-05-25T00:09:03+5:30

वाशिम जिल्ह्यातील अनेक गावात अद्यापही शौचालयाचा अभाव

Total cleanliness campaign on paper! | संपूर्ण स्वच्छता अभियान कागदावर!

संपूर्ण स्वच्छता अभियान कागदावर!

वाशिम : संपूर्ण स्वच्छता अभियान जिल्ह्यातील अनेक केवळ कागदावरच उरलेले दिसून येत आहे. ग्रामीण भागात अनेक गावात घाणीच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात सापडत आहे. गावची समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत निर्मल ग्राम मोहीम सुरू करण्यात आलेली आहे परंतु, अनेक गावात शौचालये बांधली नाहीत.सर्वत्र हागणदरी सुरु आहेत. तसेच ग्रामीण भागत अनेक ठिकाणी खताचे ढिगचे ढिग दिसून येत आहेत. अनेक गावात हागणदारी अजून गावाच्या सुरूवातीलाच असल्याने गावात प्रवेश केल्याबरोबर दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Web Title: Total cleanliness campaign on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.