शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्षभरापासून विद्यार्थी घेत आहेत जल साक्षरतेचे धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:33 IST

जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत.

तºहाळा जि.प. शाळेचा स्तुत्य उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व कळावे, भावीकाळात त्यांच्याकडून जलसंधारणासाठी प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने मंगरुळपीर तालुक्यातील तºहाळा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्षभरापासून विद्यार्थ्यांना जल साक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. सतत कमी होत असलेले पर्जन्यमान, पर्यावरणाचा ºहास आणि त्यामुळे मानवी जिवनावर होत असलेल्या परिणामाची जाण आता सर्वांनाच होऊ लागली आहे. त्यासाठी शासन, प्रशासनासह सामाजिक संस्थांच्यावतीने जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात जलसंधारणाची बिजे रुजली जावित म्हणून शासनाची व्यापक मोहिम सुरू असून, याच माध्यमातून प्रत्येक गाव जल साक्षर करण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयांतही जल साक्षरतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील तºहाळा येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, या शाळेत गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यात पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन, जलसंधारण, जलसंवर्धन कसे करायचे आदिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जलदूत रविंद्र इंगोले यांचे सहकार्य लाभत आहे. शाळेतील शिक्षक बंडू गावंडे, मिलिंद भगत, प्रदीप गावंडे अरूण तळेकर, शिक्षिका सुप्रिया कटके, प्रतिभा देशमुख, अर्पणा जिरापुरे आदि मंडळी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीSchoolशाळा