शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गटारे तुडवत हजारो प्रवाशांची बसमध्ये चढ-उतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:32 IST

Washim News : हजारो प्रवाशांना येथे साचणाऱ्या गटारातूनच बसमध्ये चढ-उतर करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   जिल्ह्यातील बसस्थानकांच्या परिसराची स्थिती अत्यंत वाईट आहे. एसटी बस थांबविण्याच्या परिसरातील डांबरीकरण दहा- बारा वर्षांपासून उखडले असतानाही डांबरीकरण करण्याची तसदी घेण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात हजारो प्रवाशांना येथे साचणाऱ्या गटारातूनच बसमध्ये चढ-उतर करावी लागत आहे.जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड येथे चार मुख्य बसस्थानके, तर मानोरा आणि मालेगावातही प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी बसस्थानके उभारण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ मंगरूळपीर येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण गेल्या ३५ वर्षांपासून अद्यापही बव्हंशी सुस्थितीत आहे, तर इतर सर्वच ठिकाणी डांबरीकरणाचा आता पत्ताच नसून, परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून गटारे तयार होत असल्याने विविध ठिकाणी प्रवास करणारे हजारो प्रवासी गटारे तुडवतच बसमध्ये चढ-उतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  चिखल तुडवत बसमध्ये चढउतार करतांना प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.

वाशिम येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण नाहीसे झाले आहे. या परिसरात डांबरीकरण करण्यासाठी विभाग स्तरावर नियमित पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असतो; परंतु अद्याप त्या स्तरावरून कामाबाबतचा निर्णय झाला नाही.-विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम