शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिमुकल्यांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 16:30 IST

मालेगाव तालुक्यातील कुरळा येथे होत असलेल्या नाला खोलीकरणाची पाहणी रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी केली आणि बीजेएसच्या तालुका समन्वयकांकडून जलसंधारणाचे महत्त्वही जाणून घेतले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्हा दुष्काळमूक्त करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यातील कुरळा येथे होत असलेल्या नाला खोलीकरणाची पाहणी रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी केली आणि बीजेएसच्या तालुका समन्वयकांकडून जलसंधारणाचे महत्त्वही जाणून घेतले. 

सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात कुराळा गावात नालाखोलीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. गावच्या सरपंचांनी या कामाचे उद्घाटन केले. या अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी गावकºयांचे सहकार्य लाभत आहे. रविवारी कुरळा येथे या अभियानांतर्गत सरंपचांच्या हस्ते नाला खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी कामाची पाहणी केली आणि बीजेएसचे तालुका समन्वयक वैभव किर्तणकार यांच्याकडून जलसंधारणाचे आणि पाण्याचे महत्त्व जाणून घेतले. सर्व बालकांनी ’जल है तो कल है’ हा नारा देत प्रत्येक बाबीचे बारकाईने आणि उत्सुकतेन ेनिरीक्षण केले. या प्रसंगी ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीWaterपाणी