शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राजूरा परिसरातील नदी,नाले कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:47 IST

दमदार पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने राजूरा परिसरातील नदीनाले, तलाव कोरडेच असल्याची विदारक अवस्था आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (वाशिम) : पावसाळा सुरु होवून जवळपास दिड महिन्याचा कालावधी लोटला; मात्र दमदार पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने राजूरा परिसरातील नदीनाले, तलाव कोरडेच असल्याची विदारक अवस्था आहे.चालु हंगामात परिसरातील शेतकऱ्यांनी अल्पशा पाण्याचे भरवशावर कशीबशी पेरणी उरकली. अनेक शेतात नांगरणीचे ढेकळेसुद्धा पावसाने विरघळले नाहीत. पेरणीनंतर पडलेल्या थोडयाफार पावसाच्या भरवशावर पिकांची कोवळी रोपे शेतात उभी आहे. आणखी चार,सहा दिवस पावसाने दडी मारल्यास पिके कोमेजून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गाव परिसरातील विहीर, कुपनलिकांना अद्याप पाण्याचा थेंबही आलेला नाही. त्यामुळे राजूरासह परिसरातील काही गावातील नागरिकांना टँकरच्या पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. चालु हंगामात गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या पेºयात वाढ होण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविली जात होती. अनेकांनी कपाशीच्या बियाण्यांच्या बॅगा सुद्धा खरेदी केल्या होत्या. मात्र जुनच्या पंधरवाडयात परिसरात पावसाचा थेंबही पडला नाही तर शेवटच्या आठवडयात थोडयाफार पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली. कपाशी पिकांची आस लावून बसलेल्या अनेक शेतकºयांनी कपाशीचे बियाणे बदलुन सोयाबीन पेरणीला पसंती दिली. परिणामी कपाशीच्या पेºयात घट झाल्याचे दिसून येते. येत्या आठवडाभरात परिसरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकºयासह शेतमजुरांना विविध संकटाचा सामना करावा लागणार आहे. मान्सून लांबल्याने आणि अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकºयांसह शेतमजूरांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीRainपाऊस