शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 4:28 PM

वाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे.रिसोड नगरपरिषद क्षेत्रामध्ये भगवानराव क्षिरसागर यांचे वर्चस्व असल्याने व त्यांचाच गटाचा नगराध्यक्ष असल्याने भाजपाने गत एक वर्षापूर्वी रणनिती आखून त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. ही सर्व खेळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आखल्या गेली असली तरी ज्यांनी क्षिरसागर यांना पक्षात समाविष्ट केले त्यांचेच तिकीट वाटपावेळी विचार न केल्याने भाजपाच्या ज्या नेत्यांनी रिसोड नगरपरषिद आपल्या ताब्यात यावी हे स्वप्न पाहले होते ते व्यर्थ गेले.  एका वर्षापूर्वी राकाँचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर हे तत्कालिन नगराध्यक्ष व काही नगरसेवकांसह भाजपात दाखल झाले ते येत्या निवडाण्ुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळेल, या अपेक्षेवरचं. परंतु वेळेपर्यंत क्षीरसागर यांना पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी क्षीरसागर कुटुंबातील मंगला किरण क्षीरसागर या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यात. यामध्ये क्षिरसागर यांचे तर नुकसान झालेच शिवाय ज्या नेत्यांनी त्यांना भाजपामध्ये आणले ते सुध्दा त्यांचे विरोधक झाले असल्याची चर्चा या निमित्ताने जोर धरत आहे. परंतु ज्यांनी क्षिरसागर यांना पक्षात आणले त्यांनी क्षिरसागर यांना भाजपाची उमेदवारी देण्यात यावी याासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. या व्यक्तिस भाजपाच्यावतिने उमेदवारी दिल्यास नगरपरिषद आपल्या ताब्यात राहू शकते पटवून सांगितले. परंतु पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे  ते हतबल झाले. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून आला. ज्यांनी नगरपरिषदेवर आपल्या पक्षाचे वर्चस्व रहावे यासाठी प्रयत्न केले त्यांनी संपूर्ण निवडणुकी दरम्यान ‘नरोबा-कुंजोबा’ ची भूमिका घेतल्याचे दिसून आले.ये तो होना ही था....!रिसोड नगरपरिषद निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा निकालावरुन स्पष्ट झाले. असे असले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी २०१८ च्या निवडणुकीत रिसोड नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष विराजमन करण्यासाठी एक वर्षापूर्वी करण्यात आलेल्या प्रयत्नावर काही वरिष्ठ नेत्यांनी पाणी फिरविले. त्यामुळे सहाजिकच ज्यांनी नगरपरिषदेवर भाजपाचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न केले ते निवडणुकीतील घडामोडीपासून दूर राहिले. आता निवडणूक निकालानंतर भाजपाला न मिळालेल्या यशावर मात्र तेच नेते ‘ये तो होना ही था...’ असे म्हणत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडBJPभाजपा