शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:01 PM

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्दे जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहेत. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०० पेक्षा अधिक शोचालय बांधकामांचे उद्दीष्ट बाकी असलेल्या ९४ सरपंचांना लाल सहिचे पत्र पाठवून कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सन २००० पासून जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ९ आॅगस्ट २०१५ पासून संपूर्ण स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती हे अभियान सुरु करुन कार्यक्रमास गती देण्यात आली. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महीला मेळावे, गृहभेटी, रॅली, एलईडी व्हॅन, याव्दारे तसेच कलावंतांमार्फत जनजागरण प्रभात फेºयांमुळे वैयक्तीक शौचालय बांधकामाची व वापराची आवश्यकता याचे महत्व जनतेला पटवुन देण्यात आलेले आहे. परिणामी, जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाला असून जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयांची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष योगदान दिल्यामुळे जिल्हा हगणदरीमुक्तीकडे  वाटचाल करीत आहे.असे असताना २४७ ग्रा. पं. मध्ये या दोन वर्षात शौचालय कामाची प्रगती मंदावली असून यास गती मिळण्याकरिता सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षांनी गृहभेटी देवून ग्रामस्थांना प्रेरीत करण्याचे आवाहन करण्यात आले. बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना पाठविलेल्या पत्राव्दारे देण्यात आल्या आहेत. 

...तर सरपंचांवर कलम ३९ अंतर्गत कारवाई!विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करुन दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्याचा सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या कार्यक्रमामध्ये सहभागी होवुन वैधानिक जबाबदारी पार पाडण्यात कसुर करणाºया ग्रामपंचायतींवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिम