शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राजुरा ग्रामपंचायतीने उचलला स्वच्छतेचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:40 AM

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार ...

गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार केले आहेत. या उकिरड्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव निर्माण होतो. त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे दिसत आहे, शिवाय गावात प्रवेश करताच घाण दिसत असल्याने, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच यशोदाबाई रवणे यांनी ग्रामपंचायतच्या पहिल्याच सभेत गावाच्या मुख्य रस्त्यालगतचे सर्व उकिरडे उचलून गाव स्वच्छ करून सौंदर्यीकरण करण्याबाबतचा विषय सभेत उपस्थित केला. त्याला ग्रा.पं. सदस्य गोपाल पातळे, मोहन कांबळे, आरती प्रकाश बोरजे, हुस्नाबी अलियारखॉ पठाण यांच्यासह उपस्थित सदस्यांनी समर्थन देत, एकमुखाने ठराव पारित केला. या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उकिरडे करणाऱ्यांना ४ मार्च रोजी रीतसर नोटीस बजावून तत्काळ उकिरडे हटविण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

---------

कोट: जनतेच्या आरोग्यासह गावाच्या सौंदर्यीकरण्याच्या दृष्टीने उकिरडे उचलून घाण साफ करणे गरजेचे होते. त्याबाबतचा ठराव पारित करून अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे.

यशोदाबाई रवणे, प्रभारी सरपंच