शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘जलयुक्त शिवार’मुळे अडतेय ठिकठिकाणी पावसाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:16 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कामे झाल्याने कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले. वाशिम जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला.यामुळे विहिरी, कुपनलिका, हातपंप या शाश्वत जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. याअंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधाºयांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे आदी स्वरूपातील कामे झाल्याने कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्य शासनाने हाती घेतले. यामाध्यमातून वाशिम जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्याची फलनिष्पत्ती आता दिसायला लागली असून जलसंधारणाच्या विविध स्वरूपातील कामांमुळे ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे विहिरी, कुपनलिका, हातपंप या शाश्वत जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली असून भविष्यात ही बाब सर्वांगाने फायदेशीर राहणार असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणीwashimवाशिम