शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 3:28 PM

कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  येथिल कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. भाव चांगले मिळतात ,काटा वेळेवर होतो व विकलेल्या मालाचे पैसे तात्काळ मिळतात म्हणून बाहेर जिल्ह्यातील शेतकरी येथे माल विक्रिस पसंती देतात.सोयाबीन वगळता इतर धान्य सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. खरेदीदार व्यापारी, आडते हमाल यांचेही चांगले सहकार्य , बाजार समितिचे  संचालकांतर्फे राबविण्यात येत असलेले  शेतकरी  हिताचे धोरण या खरेदीमागील फलीत असल्याचे बोलल्या जाते.येथील बाजार समिति मधे ए टीडीएम कार्यान्वित आहे. या मशीनमधून सात बारा, फेरफार, आठ अ, हक्क नोंदणी, पेरे पत्रक, कोतवाल बुकची नक्कल ही कागद पत्रे कधीही काढता येतात. त्यासाठी केवळ  २० रु.फी  द्यावी लागते हे शेतकºयांना फायदयाचे ठरत असून बाजार समितिमधे माल विक्रीसाठी येणाº्या शेतकº्यांना येथे केवळ ५  रूपयात जेवण दिल्या जाते. जेवण सुद्धा चांगल्या प्रतिचे आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.महाराष्ट्र राज्य कृषि पनन मंडल पुणे यांच मार्फत बाजार समितिमधे शेतमाल तारण कर्ज योजना सुरु आहे. बाजार भावाच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध आहे. व्याज दर केवल ६ टक्के आहे.कोणत्याही प्रकारचे गोदाम भाड़े  घेतले जात नाही, अर्ज केला त्याच दिवशी कर्ज मिळते. दर वर्षी ८०  लक्ष रुपये कर्ज वाटप केले जाते.म्हणून शेतकारी यानी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सभापती गोविंद चव्हान यानी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा